top of page

भारतापुढे हेच 2 प्रश्न महत्त्वाचे, व तिसरा....; राहुल गांधी...

'भारत जोडो' यात्रा सध्या महाराष्ट्रातील अकोल्यात आहे. येथे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. तरुणांना रोजगार मिळण्याचा भरोसा नाही व शेतकऱ्यांना कोणताही आधार नाही, हे 2 भारतातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. तर तिसरा म्हणजे शिक्षण व उपचारासाठी सुविधा नाहीत. महाराष्ट्रात तर 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जात आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

मा.श्री.मनोज जरागे पाटील यांच्या उपस्थितीत श्री.हनुमान आराधना कार्यक्रमाचे आयोजन (माकणी थोर, लातूर)
bottom of page