Search
भारतापुढे हेच 2 प्रश्न महत्त्वाचे, व तिसरा....; राहुल गांधी...
- MahaLive News
- Nov 17, 2022
- 1 min read

'भारत जोडो' यात्रा सध्या महाराष्ट्रातील अकोल्यात आहे. येथे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. तरुणांना रोजगार मिळण्याचा भरोसा नाही व शेतकऱ्यांना कोणताही आधार नाही, हे 2 भारतातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. तर तिसरा म्हणजे शिक्षण व उपचारासाठी सुविधा नाहीत. महाराष्ट्रात तर 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जात आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Comments